उद्योग केल्याने दारिद्र्य नष्ट होते.
उत्तम शेती करणारा साठी कधीही दुष्काळ पडत नाही.
अभ्यास करण्याने मूर्खत्व निघून जाते
जप केल्याने पाप नाहीसे होते.
मौन राहणाराचे भांडण /तंटे होत नाहीत.
सतत जागे राहणाऱ्याला चोराची भीती नसते.
ज्ञानदृष्टी सारखी दृष्टी नाही.
त्यागासारखे तप नाही.
अपेक्षा सारखे दुःख नाही.
ज्ञानासारखे दुसरे सुख नाही.